शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पहिल्या फेरीत ५ हजार विद्यार्थ्यांनीच घेतला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:18 IST

अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील केवळ ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील केवळ ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला.५ जुलै रोजी जाहीर झालेल्या पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत ६ ते ९ जुलैपर्यंत देण्यात आली होती. आता राज्य सरकारने या पहिल्या फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ दिली. मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण उपसंचालक विभागाने अकरावी प्रवेशाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीत जाहीर ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांपैकी सोमवारी सायंकाळपर्यंत ५ हजार २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर ४ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, असे विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पसंती देऊ शकतात. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक मधुकर देशमुख यांनी दिली. महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २८ हजार ७३५ एवढी असून, त्यासाठी १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनीच आॅनलाईन अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत. यातच पहिल्या फेरीतही कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे रिक्त जागांचा आकडा पंधरा हजारांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र