शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

नऊ महिन्यांत ४८४ आत्महत्या; कारणे अनेक; पण कुटुंबियांची साथ, समुपदेशन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:35 IST

आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.

- योगेश पायघनऔरंगाबाद : गेल्या नऊ महिन्यांच्या काळात ४८४ जणांनी आत्महत्या केली. यामध्ये विषारी द्रव घेऊन १९९, गळफास घेऊन २२४, तर जाळून घेत ६१ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रामुख्याने ऑगस्टमध्ये गळफासाच्या घटना वाढल्याचे दिसते. आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.  तज्ज्ञांकडून समुपदेशन, उपचार गरजेचा आहे, असा सल्ला घाटीचे मनोविकृती विभागाचे प्रमुख डाॅ. प्रदीप देशमुख यांनी दिला आहे.

लाॅकडाऊन काळात घटली होती संख्याजानेवारी ३१, फेब्रुवारी १८, मार्चमध्ये २३, एप्रिल ९, मे १६, जून ३५, जुलै २२, ऑगस्ट ४१, अशा १९५ गळाफासाच्या घटनांची शवविच्छेदनगृहात नोंद आहे. जळीत रुग्णांची व जळून मृत्यूची, विषारी औषध प्राशनाने मृत्यू संख्या लाॅकडाऊन काळात घटली होती. मात्र, ही संख्या ऑगस्टनंतर वाढताना दिसत असल्याचे घाटीचे उपाधिष्ठाता व न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कैलास झिने यांनी लोकमतला सांगितले.

अनलॉकमध्ये आत्महत्येचे प्रयत्न करणारे दीडपट वाढलेलाॅकडाऊन काळात आत्महत्येचा प्रयत्न करणारे समुपदेशनासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अनलाॅकनंतर वाढलेले आहे. आठवड्यात किमान १५ पेशंट येत होते. हे प्रमाण लाॅकडाऊनपूर्वी १०, तर लाॅकडाऊनमध्ये २ ते ३ रुग्ण समुपदेशनासाठी घाटीत येत होते. याला कारणे अनेक असू शकतात. आता आत्महत्येचे प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण दीड टक्का वाढलेले दिसत आहे. अनेक प्रकरणात नोकऱ्यांवर गंडांतर, आर्थिक अडचणी, व्यसने आणि कोरोनासोबत नैसर्गिक आपत्ती ही कारणे याला असू शकतात, असे डाॅ. देशमुख म्हणाले.

१९९ जणांनी घेतले विषारी औषधलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूणपुरुष      ८०     ७१     १५१स्त्री          ३६    १२    ४८

२२४ जणांनी घेतला गळफासलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूणपुरुष     ८२     ९२            १७४स्त्री    ३६     १४     ५०

६१ जणांनी घेतले जाळूनलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील      एकूणपुरुष      १४     १८      ३२स्त्री      ११    १८     २९