शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४ हजार ईव्हीएमचा कोटा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:23 IST

लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे

ठळक मुद्देनिवडणुकांची लगबग : जुलैपासून सुरू होणार वेगाने तयारी; निवडणूक आयोगाने घेतला मशीनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबरपर्यंत मशिन्सची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.राज्याला २ लाख २५ हजार ईव्हीएम मिळतील. गरजेपेक्षा १७५ पट मशिन्सची मागणी करण्यात आली होती. २,५७७ मतदान केंद्रांची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बॅलेट व कंट्रोल युनिटच्या मागणीनुसार ४ हजारांच्या आसपास युनिट मिळतील.मार्च अखेरपर्यंत २६ लाख ५० हजार ३७९ एकूण मतदार जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये १४ लाख ६ हजार ८२३ पुरुष आणि १२ लाख ४३ हजार ५३८ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. चार वर्षांत जिल्ह्यामध्ये ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत.३५० हून अधिक मतदान केंद्रे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वाढण्याची शक्यता सध्या आहे. जानेवारीअखेरीस मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला असला तरी नोंदणी नियमितपणे सुरू आहे.जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पूर्व, पश्चिम, मध्य हे मतदारसंघ येतात. पैठण, फुलंब्री, सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघाच्या रचनेत काहीही बदल होणारनाही.मतदारसंघ मागच्या वेळी ज्या भौगोलिक सीमेत होता, तेवढाच यावेळीदेखील राहील. विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रसंख्या ही वाढलेल्या मतदार संख्येमुळे वाढणार आहे.३ लाख ३६ हजार मतदार वाढलेजिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत चार वर्षांत ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत. ८५ हजार नवमतदारांची भर दरवर्षी पडली आहे. यापुढे होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे १ लाख मतदार नव्याने नोंदणी होण्याची शक्यता आहे. मतदार नोंदणी वर्षभर सुरूच राहणार आहे.२३ लाख १४ हजार ९७ मतदार होते२०१४ साली २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. त्यासाली लोकसभा निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी मतदान, तर १६ मे २०१४ रोजी मतमोजणी झाली होती.डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. निर्धारित वेळेत निवडणुका होतील, कारण निवडणूक आयोगाकडून अद्याप त्याअनुषंगाने काहीही सूचना आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद