शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शहरात ३५० हातपंप कायमचे बंद

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे.

जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकातील १८ लाखांच्या दुरूस्तीचा खर्च ज्या सुरू आहेत, परंतु तात्पुरत्या स्वरूपात बंद पडल्या त्यासाठीच वापरला जातो. त्यामुळे आणखी निधीची व्यवस्था करावी लागणार आहे. चार लाख लोकसंख्येच्या या शहरात नगरपालिकेने विविध ठिकाणी एकूण १२६० हातपंप उभारलेले आहेत. हातपंपांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी सुमारे १८ लाखांचा वार्षिक खर्च केला जातो. यामध्ये कोणत्या ना कोणत्या भागातील हातपंपांच्या दुरूस्तीचे काम नेहमीच सुरू असते. या दुरूस्तीचे काम एका खाजगी एजन्सीवर सोपविण्यात आलेले आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी हातपंपांचे सुटे भाग खरेदी करावे लागणार आहे. उर्वरीत ९५० हातपंप सुरू आहेत. परंतु काही भागात पाणीपातळी कमी असल्याने सुमारे ४०० हातपंप उन्हाळ्याच्या काळात काही दिवस बंद असतात. त्यामुळे यावर्षी पालिकेने अशा हातपंपांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर दुरूस्ती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)४जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेमुळे शहराचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. घाणेवाडी जलाशयात सद्यस्थितीत १२ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहरात फारशी टंचाई भासणार नाही, असा विश्वास नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.