शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

१०३ जागांसाठी २८९५ उमेदवार

By admin | Updated: June 3, 2014 00:29 IST

हिंगोली : येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या १०३ पदांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

हिंगोली : येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या १०३ पदांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीप्रक्रियेला ३ जूनपासून सुरूवात होणार असून सोमवारी दुपारी अधिकार्‍यांनी भरतीची रंगीत तालीम घेतली. राज्य राखीव पोलिस बल गटाचे प्रभारी समादेशक जे. एल. फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलिस निरीक्षक एस. आर. काळवाघे, आर. के. बहाळे, डी. एन. पारडकर, बी. ए. शेख, फौजदार डी. एम. मोरे, के. पी. यरमुरे, टी. आर. तेली, एम. एम. अडलिंग, एस. एच. शेख यांच्यासह कर्मचारी हजर होते. एसआरपीएफच्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ९ अधिकारी, १२ कार्यालयीन कर्मचारी १२० पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एसआरपीएफच्या मैदानावर ३ जून रोजी सकाळी ६ वाजता कागदपत्र पडताळणी, उंची व छातीचे मोजमाप घेण्यासाठी २ हजार ८९५ पैकी ६०० उमेदवारांना बोलावण्यात आले असल्याची माहिती पोनि काळवाघे यांनी दिली. ७ जूनपर्यंत ही पडताळणी व मोजमाप पूर्ण झाल्यानंतर ८ जून पासून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेवून ही प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एसआरपीएफमधील ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, व कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन प्रभारी समादेशक फुफाटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)राज्य राखीव पोलिस बल गटाचे प्रभारी समादेशक जे. एल. फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांची रंगीत तालीम घेण्यात आली. एसआरपीएफच्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ९ अधिकारी, १२ कार्यालयीन कर्मचारी १२० पोलिस कर्मचारी नेमण्यात आले असून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या मैदानावर ३ जून रोजी सकाळी ६ वाजता कागदपत्र पडताळणी, उंची व छातीचे मोजमाप घेण्यासाठी २ हजार ८९५ पैकी ६०० उमेदवारांना बोलावण्यात आले. ७ जूनपर्यंत ही पडताळणी व मोजमाप पुर्ण झाल्यानंतर ८ जून पासून उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.