शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाळूज महानगरात ६ महिन्यांत २८ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:45 IST

वाळूज महानगर परिसरात ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला आहे.

वाळूज महानगर: वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणी ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला असून, यात २५ पुरुष तर ३ महिलांचा समावेश आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा अपघाताचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे आकडेवरील दिसून येते.

वाळूज महानगर परिसरात वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेवून पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीही वाहनांची वाढती संख्या व बेशिस्त वाहतुकीमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत विविध ठिकाणी झालेल्या २६ अपघातांच्या घटनांत २८ नागरिकांचा बळी गेला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षभरात अपघातांच्या घटनांत २८ जणांचा मृत्यू झाला होता. यात जानेवारी ते जून या ६ महिन्यांत १२ तर जुलै ते डिसेंबर या काळात १६ जणांचा मृत्यू झाला होता.

वाळूज महानगरातून औरंगाबाद-नगर व मुंबई-नागपूर हे दोन महामार्ग जातात. या महामार्गावर अवजड व इतर वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहने, बेदरकार वाहनचालक व बेशिस्त वाहतूक यामुळे सारख्या अपघाताच्या घटना घडत असून, यात नाहक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.

वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेसह नागरिकांना कठोर भूमिका घेवून स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WalujवाळूजAccidentअपघात