शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मीटर तपासणीसाठी २७० पथके दारोदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:05 IST

आता २७० पथकांच्या माध्यमातून शहरातील ‘ई’ ते ‘जी’ फिडरवरील ग्राहकांचे मीटर व वीज वापराची तपासणी काल मंगळवारपासून केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील वीज चोºया पकडल्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता २७० पथकांच्या माध्यमातून शहरातील ‘ई’ ते ‘जी’ फिडरवरील ग्राहकांचे मीटर व वीज वापराची तपासणी काल मंगळवारपासून केली जात आहे. या तपासणीच्या माध्यमातून कोणत्या घरामध्ये वीजचोरी होते, कोण थकबाकीदार आहे, याचा अंदाज येईल व अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई करणे सोपे जाईल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले की, २७० पथकांमध्ये औरंगाबाद शहरातील ३५०, ग्रामीणमधील १४० आणि जालन्याचे १४५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दहा पथकांवर एक कनिष्ठ अभियंता किंवा सहायक अभियंत्याचे नियंत्रण असेल. प्रत्येक पथकामध्ये ३ ते ४ कर्मचा-यांचा समावेश राहील.