शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

२७९ गावांमध्ये अशुद्ध पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:39 IST

बीड जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरच नसल्याने ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरच नसल्याने ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. शासनाकडून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा निधी उपबलब्ध होत असतानाही ग्रामीण पातळीवर उदासिनतेमुळे विविध आजारांचा सामना जनतेला करावा लागत आहे.जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत आढावा घेतल्यानंतर हे धक्कादायक वास्तव पुढे आले. गावपातळीवरील निवडणूक जिंकण्यासाठी विविध फंडे राबविणारे लोकप्रतिनिधी गावकारभारी झाल्यानंतर मात्र स्थानिक राजकारणात व्यस्त असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता, पाणी, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने समस्यांमध्ये भर पडत राहिली आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या बैठकीत, समन्वय समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वेळोवेळी आली. तसेच ही बाब ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्र्यांच्याही निदर्शनास आलेली आहे. त्यानुसार गटविकास अधिकाºयांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या तरीही अद्याप उपाययोजना कोठेही झालेली नाही.ब्लिचिंग पावडर उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड दिसली नाही. या दुर्लक्षतेमुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. परिणामी विविध आजार बळावल्याने खाजगी व सरकारी रुग्णालयांचा ग्रामस्थांना आधार घ्यावा लागत आहे. गोदाकाठच्या गावांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यात नियमितपणे पाणी नमुने तपासले जात आहेत. पावसाळ्यात पाणी शुद्धीकरण आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर उपलब्ध करुन वापर आणि शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आजार टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत उपाययोजना केल्या पाहिजेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.