शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:34 IST

औरंगाबाद, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील १३ राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांची हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल तत्त्वानुसार बांधणी करण्यात येणार आहे.

- राजेश भिसेऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील १३ राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांची हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल तत्त्वानुसार बांधणी करण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास २५०० किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीसाठी ४ हजार ५०० कोटींचा निधी खर्च होणार आहे.केंद्र सरकारने २०१६ मध्ये हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल ही बांधकाम ठेकेदारांसाठी नवीन पद्धती राष्ट्रीय महामार्गाच्या विविध प्रकल्पांसाठी अंमलात आणली. दोन वर्षे त्यावर राज्यात अभ्यास केला गेला. राज्यात हा प्रयोग हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. १३ प्रकल्पांच्या संबंधित ठेकेदारांना ‘लेटर आॅफ अ‍ॅक्सेपटन्स’ (एलओई) देण्यात आले आहे. हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेलला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत असून, यापुढे याच तत्त्वावर राज्यात कामे होतील, असे सूत्रांनी सांगितले.दोन वर्षांत काम पूर्ण करावे लागेल. राज्य शासन ६० टक्के, बँक कर्ज ३० टक्केआणि ठेकेदारास दहा टक्केरक्कम गुंतवावी लागेल. शासन टप्प्याटप्प्याने ठेकेदारास निधी देईल. दहा वर्षे प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती ठेकेदारास करावी लागेल.।१३ प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.- के. टी. पाटील, मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग