शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २२३ गावे जलयुक्त शिवार योजनेत

By admin | Updated: December 17, 2015 00:17 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२३ गावांचा, तर मराठवाड्यातील सुमारे १,५०० गावांचा समावेश करण्यात आला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२३ गावांचा, तर मराठवाड्यातील सुमारे १,५०० गावांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विभागातील १८२ गावांची संख्या कमी झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, सिमेंट नाला बंधारे इ. कामे केली जातात. जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी डीपीसीमधून दहा टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी २०४ गावे असताना २०१६-१७ साठी १७६ गावे निवडण्यात आली आहेत. त्यामुळे २८ गावे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी निवडण्यात आली आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ गावे, बीड जिल्ह्यात २९ गावे आणि नांदेडमध्ये ३५ गावे कमी निवडण्यात आली आहेत.