शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

खरीप हंगामासाठी २२ कोटींचा पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:58 IST

३१ जुलैनंतर पाच दिवसांच्या मुदतवाढीअखेर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतकºयांनी २२ कोटींचा पीकविमा भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांना शेवटपर्यंत धावपळ करावी लागली. ३१ जुलैनंतर पाच दिवसांच्या मुदतवाढीअखेर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतकºयांनी २२ कोटींचा पीकविमा भरला आहे. सर्वात कमी पीकविमा अर्ज सीएससी सेंटरवर भरण्यात आले आहेत.खरीप हंगामासाठी कृषी विभागाने कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) आॅनलाइन पीकविमा भरण्याचे नियोजन केले. मात्र, त्यासाठी आवश्यक पूर्व नियोजन केले नाही. त्यातच वेबसाईटच्या कासवगतीमुळे महिनाभरात केवळ २० हजार शेतकºयांनाच आॅनलाईन पीकविमा अर्ज भरता आले. पाच आॅगस्ट रोजी दिलेल्या मुदतवाढीच्या दिवशी सीएससी सेंटरवर चार हजार ९०० शेतकºयांचे पीकविमा अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. पीकविमा स्वीकारण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी सुरुवातीपासून नियमांवर बोट ठेवून टाळाटाळ केली. परिणामी यंदा केवळ ४५ हजार शेतकºयांच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा भरता आला. सीएससी सेंटर व राष्ट्रीयीकृत बँकांनी मिळवून एकूण चार कोटी ३५ लाखांचा पीकविमा स्वीकारल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यातील एकूण शेतकºयांची संख्या चार लाख ३१ हजारांपर्यंत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिल्याचा अंदाज आहे.