शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी २२ कोटींचा पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:58 IST

३१ जुलैनंतर पाच दिवसांच्या मुदतवाढीअखेर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतकºयांनी २२ कोटींचा पीकविमा भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांना शेवटपर्यंत धावपळ करावी लागली. ३१ जुलैनंतर पाच दिवसांच्या मुदतवाढीअखेर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतकºयांनी २२ कोटींचा पीकविमा भरला आहे. सर्वात कमी पीकविमा अर्ज सीएससी सेंटरवर भरण्यात आले आहेत.खरीप हंगामासाठी कृषी विभागाने कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) आॅनलाइन पीकविमा भरण्याचे नियोजन केले. मात्र, त्यासाठी आवश्यक पूर्व नियोजन केले नाही. त्यातच वेबसाईटच्या कासवगतीमुळे महिनाभरात केवळ २० हजार शेतकºयांनाच आॅनलाईन पीकविमा अर्ज भरता आले. पाच आॅगस्ट रोजी दिलेल्या मुदतवाढीच्या दिवशी सीएससी सेंटरवर चार हजार ९०० शेतकºयांचे पीकविमा अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. पीकविमा स्वीकारण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी सुरुवातीपासून नियमांवर बोट ठेवून टाळाटाळ केली. परिणामी यंदा केवळ ४५ हजार शेतकºयांच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा भरता आला. सीएससी सेंटर व राष्ट्रीयीकृत बँकांनी मिळवून एकूण चार कोटी ३५ लाखांचा पीकविमा स्वीकारल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यातील एकूण शेतकºयांची संख्या चार लाख ३१ हजारांपर्यंत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिल्याचा अंदाज आहे.