शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

जिल्हा कुस्ती स्पर्धेत २०० मल्लांचा सहभाग

By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख व शहीद जवानांच्या स्मरणार्थ लातूर जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कुस्ती स्पर्धा शिवणी खुर्द येथे घेण्यात आल्या़

 

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख व शहीद जवानांच्या स्मरणार्थ लातूर जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कुस्ती स्पर्धा शिवणी खुर्द येथे घेण्यात आल्या़ यात जिल्ह्यातील २०० मल्लांनी सहभाग नोंदविला असून, महिला गटातही कुस्ती स्पर्धकांनी हजेरी लावली होती़ स्पर्धेचे उद्घाटन लातूर ग्रामीणचे आ़ त्र्यंबक भिसे, माजी आ़ वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब पाटील, बाबू शेख, दगडू पडिले, रविशंकर जाधव, युवराज जाधव, सरपंच भागिरथीबाई बरुरे, फरमान शेख यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक मुख्य संयोजक शब्बीर पहेलवान यांनी केले़ सूत्रसंचालन महादेव मेहकरे, अब्दुल गालिब शेख यांनी केले़ या स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी लातूर जिल्ह्यातून शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर गोचडे व सागर बिरादार यांची निवड करण्यात आली आहे़ स्पर्धेतील विजेते खेळाडू, बाल विभाग - ऋषिकेश जाधव, विशाल सातपुते, प्रदीप गोरे, आकाश सावरगावे़ कुमार विभागात - विनोद कामाळे, प्रसाद शिंदे, महेश तातपुरे, पवन गोरे, राम पुजारी, फिरोज शेख, धनराज पालकर, महादेव काळे, हेमचंद्र सांडूऱ माती विभाग (खुला गट) - पंकज पवार, सुशांत मुक्तापूरे, विष्णू भोसले, शशिकांत कांबळे, महादेव ससाने, दीपक कराड, रामलिंग नारंगवाडे़ गादी विभाग - शरद पवार, दत्ता भोसले, देवानंद पवार, वैजनाथ पाटील, चंद्रशेखर पाटील, भरत कराड, शैलेश शेळके़ पंच म्हणून रावसाहेब मुळे, प्रा़ अशिष क्षीरसागर, बालासाहेब शेप, एल़पी़ बिराजदार, रंगनाथ अंबुलगे, अण्णासाहेब मुळे, रोहिदास माने, शिवरुद्र पाटील व बळी बिराजदार यांनी काम पाहिले़ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सिताराम जाधव, पंढरीनाथ गुणाले, किशन गिरी, अनिल बरुरे, चाँदपाशा सय्यद, कृष्णदेव जाधव, मुसा सय्यद, भिमराव जाधव, जालिम सय्यद, इसाक शेख, जाकर सय्यद, माधव लातूरे, विशाल पाटील, मुसा सय्यद यांनी परिश्रम घेतले़ (क्रीडा प्रतिनिधी)या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला होता़ यात आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू शैलेश शेळके, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शरद पवार, ज्ञानेश्वर गोचडे यांच्यासह राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेता व रुस्तुमे-ए-हिंद कै़ हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागर बिराजदार तसेच जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती़