शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

२०० शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमात

By admin | Updated: October 26, 2015 00:01 IST

लातूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासनाने ३५ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला दिला आहे़

लातूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासनाने ३५ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला दिला आहे़ आता या उपक्रमात जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात आली असून, या शाळांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे़ लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यसाठी शासन विविध उपाय योजना केल्या जात आहे़ त्यानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्साठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे़ या विविध योजना राबवताना ग्रामीण भागातील शाळेवर आर्थिंक मर्यादा पडत आहेत़ कल्पकता जरी शिक्षकांकडे असली तरी ती निधी अभावी योग्य पध्दतीने सर्व कल्पना वास्तवात आणता येत नाहीत़ याची दखल राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्तरित्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभागाकडे बुधवारी ३५ लाखाचा निधी जमा करण्यात आला आहे़ या निधीचा जिल्हा परिषदेने निवडलेल्या शाळेत मुलभूत भौतिक सुविधा, विघुत कनेक्शन तसेच अ, ब दर्जा प्राप्त असलेल्या शाळेतील केंद्र प्रमुखांच्या निर्देशानुसार शाळेंची निवड करण्यात आली आहे़ या निवडलेल्या २०० शाळेवर प्रत्येकी १७ हजार ५०० रुपये खर्च केले जाणार आहे़ यासाठी लवकरच जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे़ नाविन्या पूर्ण उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्याना वाचन तसेच उपयुक्त अशा नवनवीन संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना दर्जादार शिक्षणा देण्याची योजना आखली जात आहे़ शहरीकरण्याच्या ओघात ग्रमीण भागातील विद्यार्थ्यांचे लोंढे शहराकडे येत आहेत़ ते थांबवण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम जि़प़च्या शाळेसाठी महित्वाचा ठरणार आहे़