शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

जिल्हा परिषदेसाठी १८५ तर पंचायत समितीसाठी ३०२ उमेदवारांची माघार

By admin | Updated: February 7, 2017 22:26 IST

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार स्पष्ट झाले

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १८५ तर पंचायत समितीसाठी ३०२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषदेसाठी २३० तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत़ जिल्हा परिषदेसाठी ४१५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ त्यापैकी १८५ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीत २३० उमेदवार मैदानात आहेत़ तर पंचायत समितीच्या ७२१ उमेदवारांचे अर्ज वैध झाले होते़ त्यापैकी ३०२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता मैदानात ४१९ उमेदवार आहेत़ (वृत्त हॅलो २ वर) जिल्हा परिषदेसाठी २३० तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ लातूर तालुक्यात जि़प़तून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून, पं़स़त २९ उमेदवारांची माघार आहे़ औसा तालुक्यात जि़प़ गटातून ४२ तर पं़स़ गणातून ६९ जण, रेणापूर तालुक्यात जि़पग़टात ११ तर पं़सग़णात २७, उदगीर तालुक्यात जि़पग़टात २२, पं़ स़ गणात २४, अहमदपूर तालुक्यात जि़पग़टात २३ आणि पं़सग़टात ३६, चाकूर तालुक्यात जि़पग़टात २०, पं़स़ गणात ३२, जळकोट तालुक्यात जि़पग़टात ११, पं़सग़णात १२, निलंगा तालुक्यात जि़पग़टात २७, पं़स़ गणात ४७, देवणी तालुक्यात जि़पग़टात १०, पं़सग़णात २१, शिरूर अनंतपाळ तालुक्यात जि़प़ गटात १० आणि पं़स़ गणात ५ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे़ लातूर तालुक्यात जि़पग़टात आता ४७ उमेदवार असून, औसा ४४, रेणापूर ११, उदगीर २७, अहमदपूर २३ असे उमेदवार आहेत़