शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

१८०० कोटींचा अर्थसंकल्प; अनावश्यक कामे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:24 IST

शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले. यंदा मनपा प्रशासन १८०० कोटी रुपयांची अंमलबजावणी कशी करणार, यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीत ६५० किंवा ७०० कोटी रुपये येतात. त्यापैकी तब्बल ५०० कोटी रुपये वेतन आणि अत्यावश्यक खर्चासाठी लागतात. विकासकामांसाठी प्रशासनाकडे केवळ २०० कोटी रुपयेच शिल्लक राहतात.मनपाची प्रतिमा बदलावी लागेलमहापालिकेतील शेवटच्या लाईनवर काम करणारे कर्मचारी नागरिकांसोबत कसे वागतात, यावर पालिकेची प्रतिमा तयार होते. कर्मचा-यांनी नागरिकांसोबत सौैजन्यानेच वागले पाहिजे. मनपा कर्मचाºयांचे सौैजन्याशी काहीच देणे-घेणे नाही, या थेट प्रश्नावरही आयुक्तांनी नमूद केले की, हे चित्र बदलावे लागेल. जोपर्यंत तुम्ही नागरिकांसोबत चांगले वागणार नाहीत, तोपर्यंत नागरिकही तुम्हाला सहकार्य करणार नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प 2023