शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औरंगाबादेत अडीच महिन्यांत डेंग्यूचे १७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:02 IST

दरवर्षी पावसाळा सुरु होताच डेंग्यू डोके वर काढतो. औरंगाबादेत २०१९ डेंग्यूचा अक्षरशः उद्रेक झाला होता. गेल्या १७ महिन्यांपासून कोरोनाच्या ...

दरवर्षी पावसाळा सुरु होताच डेंग्यू डोके वर काढतो. औरंगाबादेत २०१९ डेंग्यूचा अक्षरशः उद्रेक झाला होता. गेल्या १७ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी विळखा कायम आहे. जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात आला. यात जनजागृतीसह आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आले. कोरडा दिवस पाळणे, साठवलेले पाणी टाकून देणे, भंगार, कचऱ्याच्या ठिकाणी पाणी साचू न देणे, पिण्याचे आणि सांडपाणी साठवताना काळजी घेणे अशा उपाययोजनांबाबत दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. त्यानंतरही जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहे. जूनमध्ये सर्वाधिक १० रुग्ण सापडले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. डी. बी. घोलप म्हणाले, डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असून, यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १९ रुग्ण आढळले आहे. ज्या ठिकाणी रुग्ण सापडतो, तेथे आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात आहेत. ऑगस्टमध्ये आतापर्यंत मनपा हद्दीत २ रुग्णांचे निदान झाले आहे.

------

औरंगाबादेतील डेंग्यूची परिस्थिती

महिना- रुग्णसंख्या

जानेवारी-१

मार्च-१

जून-१०

जुलै-५

ऑगस्ट-२