शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

१५०४ गावांमधील कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: April 28, 2016 23:50 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़ तर केवळ १७८ गावांमधील कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी जूनअखेरपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे़ या मुदतीत हे काम पूर्ण करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़ अभियानासाठी २०१५-१६ या वर्षासाठी मराठवाड्यातील १६८२ गावांची निवड केली़ या गावांमध्ये जलसंधारणाची जवळपास ७२ हजार १५९ कामे करण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत केवळ १७८ गावांमधील कामे या अभियानांतर्गत पूर्ण झाली आहेत. २०३ गावांमध्ये ८० टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे़ तर ४३१ गावांमध्ये ५० टक्के , ३८९ गावांमध्ये ३० टक्के , तर ४८१ गावांमध्ये ३० टक्क्यांहूनही कमी कामे या अभियानांतर्गत झालेली आहेत़ आता महिनाभराच्या काळात प्रशासनाकडून १५०४ गावांमधील सुरू असलेली योजनेची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न आहे़ दुसऱ्या टप्प्यात १५०० गावेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मराठवाड्यातील १५०० गावांची निवड करण्यात आली आहे़ जवळपास सर्वच गावांना प्रशासकीय यंत्रणेद्वारा शिवार भेटी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे़ एप्रिलअखेरपर्यंत सर्व गावनिहाय आराखडे तयार होतील़ यावर्षीच्या गावासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.