शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

१५०४ गावांमधील कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: April 28, 2016 23:50 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़ तर केवळ १७८ गावांमधील कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी जूनअखेरपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे़ या मुदतीत हे काम पूर्ण करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़ अभियानासाठी २०१५-१६ या वर्षासाठी मराठवाड्यातील १६८२ गावांची निवड केली़ या गावांमध्ये जलसंधारणाची जवळपास ७२ हजार १५९ कामे करण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत केवळ १७८ गावांमधील कामे या अभियानांतर्गत पूर्ण झाली आहेत. २०३ गावांमध्ये ८० टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे़ तर ४३१ गावांमध्ये ५० टक्के , ३८९ गावांमध्ये ३० टक्के , तर ४८१ गावांमध्ये ३० टक्क्यांहूनही कमी कामे या अभियानांतर्गत झालेली आहेत़ आता महिनाभराच्या काळात प्रशासनाकडून १५०४ गावांमधील सुरू असलेली योजनेची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न आहे़ दुसऱ्या टप्प्यात १५०० गावेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मराठवाड्यातील १५०० गावांची निवड करण्यात आली आहे़ जवळपास सर्वच गावांना प्रशासकीय यंत्रणेद्वारा शिवार भेटी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे़ एप्रिलअखेरपर्यंत सर्व गावनिहाय आराखडे तयार होतील़ यावर्षीच्या गावासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.