शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

१५०४ गावांमधील कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: April 28, 2016 23:50 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़ तर केवळ १७८ गावांमधील कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी जूनअखेरपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे़ या मुदतीत हे काम पूर्ण करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़ अभियानासाठी २०१५-१६ या वर्षासाठी मराठवाड्यातील १६८२ गावांची निवड केली़ या गावांमध्ये जलसंधारणाची जवळपास ७२ हजार १५९ कामे करण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत केवळ १७८ गावांमधील कामे या अभियानांतर्गत पूर्ण झाली आहेत. २०३ गावांमध्ये ८० टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे़ तर ४३१ गावांमध्ये ५० टक्के , ३८९ गावांमध्ये ३० टक्के , तर ४८१ गावांमध्ये ३० टक्क्यांहूनही कमी कामे या अभियानांतर्गत झालेली आहेत़ आता महिनाभराच्या काळात प्रशासनाकडून १५०४ गावांमधील सुरू असलेली योजनेची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न आहे़ दुसऱ्या टप्प्यात १५०० गावेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मराठवाड्यातील १५०० गावांची निवड करण्यात आली आहे़ जवळपास सर्वच गावांना प्रशासकीय यंत्रणेद्वारा शिवार भेटी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ गावनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे़ एप्रिलअखेरपर्यंत सर्व गावनिहाय आराखडे तयार होतील़ यावर्षीच्या गावासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.