शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात १५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:38 IST

तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

गंगापूर : तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.शिंगी येथील जाधव कुटुंब हे शेतवस्तीवर वास्तव्यास असून सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने शेतकरी मिळेल त्या पाण्याचा वापर करून तहान भागवतात.रात्री ९ वाजता विषबाधेने अस्वस्थ झालेल्या रुग्णांना ग्रामस्थांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती चव्हाण, श्रद्धा गुडदे, अंजली गायकवाड यांनी तातडीने उपचार केले व घाटीकडे रवाना केले.विषबाधा झालेल्यांमध्ये बाळासाहेब जाधव, लक्ष्मण जाधव, तेजस फालके, किरण जाधव (३ महिने), अनिकेत जाधव, ओम जाधव (७), राम जाधव (६), गोकुळ जाधव (२२), सरला जाधव (३०), पूनम फालके (२२), कल्याणी जाधव (३), भागीरथी जाधव (५२), शशिकला नागरे (५०), लता जाधव (३०), झेलाबाई फालके (४०) आदींचा समावेश आहे.उपसा न झालेल्याविहिरीचे पाणी पिलेबाळू नाना जाधव यांच्या गट नंबर ३४ मध्ये स्वत:ची विहीर आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून या विहिरीतील पाण्याच्या उपसा झालेला नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाळू जाधव यांचे कुटुब हेच पाणी पित होते. तेव्हापासून या कुटुंबातील काही सदस्यांना चक्कर येणे, डोळ्याला अंधारी येणे, उलटी होणे असा त्रास जाणवत होता. रविवारी रात्री मात्र त्रास वाढल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

टॅग्स :water shortageपाणीकपातhospitalहॉस्पिटल