शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

दूषित पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात १५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:38 IST

तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

गंगापूर : तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.शिंगी येथील जाधव कुटुंब हे शेतवस्तीवर वास्तव्यास असून सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने शेतकरी मिळेल त्या पाण्याचा वापर करून तहान भागवतात.रात्री ९ वाजता विषबाधेने अस्वस्थ झालेल्या रुग्णांना ग्रामस्थांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती चव्हाण, श्रद्धा गुडदे, अंजली गायकवाड यांनी तातडीने उपचार केले व घाटीकडे रवाना केले.विषबाधा झालेल्यांमध्ये बाळासाहेब जाधव, लक्ष्मण जाधव, तेजस फालके, किरण जाधव (३ महिने), अनिकेत जाधव, ओम जाधव (७), राम जाधव (६), गोकुळ जाधव (२२), सरला जाधव (३०), पूनम फालके (२२), कल्याणी जाधव (३), भागीरथी जाधव (५२), शशिकला नागरे (५०), लता जाधव (३०), झेलाबाई फालके (४०) आदींचा समावेश आहे.उपसा न झालेल्याविहिरीचे पाणी पिलेबाळू नाना जाधव यांच्या गट नंबर ३४ मध्ये स्वत:ची विहीर आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून या विहिरीतील पाण्याच्या उपसा झालेला नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाळू जाधव यांचे कुटुब हेच पाणी पित होते. तेव्हापासून या कुटुंबातील काही सदस्यांना चक्कर येणे, डोळ्याला अंधारी येणे, उलटी होणे असा त्रास जाणवत होता. रविवारी रात्री मात्र त्रास वाढल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

टॅग्स :water shortageपाणीकपातhospitalहॉस्पिटल