शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

घरांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींचे अनुदान

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

लातूर : गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या मदतीपोटी जिल्ह्यास १ कोटी ४६ लाख ५३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले असून, ते तालुक्यांना वितरीत करण्यात आले आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे शेतीबरोबर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, जळकोट या तालुक्यांमध्ये झाले. या नुकसानीचे पंचनामे तलाठ्यांमार्फत करण्यात येऊन सदरील प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या नुकसानीपोटी जिल्ह्यास नैसर्गिक आपत्ती निवारणासाठीच्या साह्य योजनेतून शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. (प्रतिनिधी)