शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

१२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला

By admin | Updated: November 6, 2014 01:35 IST

परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. बुधवारी नागापूर, मोहापाठोपाठ बोधेगाव प्रकल्पावरील १२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.तालुक्यात मोहा, नागापूर, बोधेगाव हे महत्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांवर परिसरातील गावे विसंबून आहेत. खरीपापाठोपाठ रबी हंगामातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याची सोय महत्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अनाधिकृत पाणी उपसा बंद करणे सुरू आहे.दोन दिवसापूर्वीच मोहा प्रकल्पातील ४० कर्मचाऱ्यांच्या पथकांनी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. पाठोपाठ नागापूर मध्यम प्रकल्पातही अशाच प्रकारची कारवाई झाली होती. त्यानंतर बोधेगाव येथेही कारवाई करण्यात आली.महसूल, पोलीस, पाटबंधारे विभाग, महावितरण कंपनीच्या पथकाने बुधवारी बोधेगाव प्रकल्पांतर्गत अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या १३० कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला. (वार्ताहर)अन्य प्रकल्पातील पाण्याचा साठाही पिण्यासाठी आरक्षित करण्यात येणार आहे.४त्यासाठी अनाधिकृत पाणी उपशावर कारवाया सुरूच राहतील.४कासारवाडी, बोरणा प्रकल्पावरही मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पाणीउपसा सुरू आहे.४जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या कारवाया सुरू आहेत.४कमी पावसामुळे पाणी समस्या बिकट होऊ नये यासाठी या उपाययोजना करणे सुरू आहे.४कोणालाही वेठीस धरण्याचा प्रश्न नाही, असे नायब तहसीलदार बी. एल. रुपनर म्हणाले.