शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

११ वी प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:14 IST

अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलै रोजी ही प्रवेश प्रक्रिया संपणार होती. मात्र मुंबई, नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे सुरुवातीला वेळापत्रक बदलावे लागले. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेवरून नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे यानंतर दोनदा बदल झाले. या गोंधळामुळे तब्बल महिनाभर विलंबाने प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. चौथ्या फेरीत ३ हजार ६९४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली होती. या विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र ही फेरी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी १३ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. तसेच चौथ्या फेरीत अलॉटमेंट केलेल्या जागा सोडूनही ११ हजार ६०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३ व १४ आॅगस्ट रोजी पाचव्या विशेष फेरीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर १८ आॅगस्ट रोजी या फेरीतील विद्यार्थ्यांची अलॉटमेंट जाहीर होईल. या फेरीतील विद्यार्थ्यांना १८ ते २१ आॅगस्टदरम्यान प्रवेश घ्यावे लागतील. या फेरीनंतरही रिक्त जागांवर तेथून पुढे स्पॉट अ‍ॅडमिशन देता येणार आहेत. यामुळे सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र