शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

११७ पाणीयोजना कार्यान्वित होणार

By admin | Updated: September 23, 2014 01:33 IST

हिंगोली : जिल्ह्यात २00६ पासून जवळपास ११७ पाणीपुरवठा योजना रखडलेल्या अवस्थेतच आहेत. तर याशिवाय ११0 योजना मागील काही दिवसांत नव्याने सुरू झाल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात २00६ पासून जवळपास ११७ पाणीपुरवठा योजना रखडलेल्या अवस्थेतच आहेत. तर याशिवाय ११0 योजना मागील काही दिवसांत नव्याने सुरू झाल्या आहेत. जुन्या योजना कार्यान्वित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे.जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात मंजूर झाल्या. यापूर्वी जलस्वराज्यमध्येही अनेक गावची कामे झाली. त्यानंतर राष्ट्रीय पेयजल व इतर योजनांतून नवीन कामांची भर पडली. मात्र ही कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पूर्वी कोणी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तब्बल ११७ योजनांचे काम रखडलेले आहे. त्यातील बहुतांश अंतिम टप्प्यात आहेत. परंतु समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला बेबनाव, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता, गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारी आदी कारणांमुळे या योजना पूर्ण झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी समितीचा वादच कारणीभूत होता. त्याचा परिणाम म्हणून ठप्प झालेली कामे पुन्हा सुरू झाली नाहीत. समित्यांकडे अग्रीम दिलेला असल्याने रक्कमही तशीच पडून राहिली अथवा तिचा वापर इतरत्र झाला. मात्र आता या योजना पूर्ण करण्यासाठी कारवाईचा बडगाही उगारला जाण्याची शक्यता आहे.