शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

११७ पाणीयोजना कार्यान्वित होणार

By admin | Updated: September 23, 2014 01:33 IST

हिंगोली : जिल्ह्यात २00६ पासून जवळपास ११७ पाणीपुरवठा योजना रखडलेल्या अवस्थेतच आहेत. तर याशिवाय ११0 योजना मागील काही दिवसांत नव्याने सुरू झाल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात २00६ पासून जवळपास ११७ पाणीपुरवठा योजना रखडलेल्या अवस्थेतच आहेत. तर याशिवाय ११0 योजना मागील काही दिवसांत नव्याने सुरू झाल्या आहेत. जुन्या योजना कार्यान्वित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे.जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात मंजूर झाल्या. यापूर्वी जलस्वराज्यमध्येही अनेक गावची कामे झाली. त्यानंतर राष्ट्रीय पेयजल व इतर योजनांतून नवीन कामांची भर पडली. मात्र ही कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पूर्वी कोणी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तब्बल ११७ योजनांचे काम रखडलेले आहे. त्यातील बहुतांश अंतिम टप्प्यात आहेत. परंतु समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला बेबनाव, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता, गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारी आदी कारणांमुळे या योजना पूर्ण झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी समितीचा वादच कारणीभूत होता. त्याचा परिणाम म्हणून ठप्प झालेली कामे पुन्हा सुरू झाली नाहीत. समित्यांकडे अग्रीम दिलेला असल्याने रक्कमही तशीच पडून राहिली अथवा तिचा वापर इतरत्र झाला. मात्र आता या योजना पूर्ण करण्यासाठी कारवाईचा बडगाही उगारला जाण्याची शक्यता आहे.