शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्हा परिषदेच्या १५ शाळा होणार मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST

राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आदर्श शाळांची यादी निश्चत झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळांना विकसित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिक्षकांची जबाबदारी वाढणार : भौतिक, शैक्षणिक प्रशासकीय सुविधा राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील ३०० जिल्हा परिषद शाळांची निवड केली आहे. या शाळा आता आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची यासाठी निवड करण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील एक प्रमाणे शाळांची निवड करण्यात आली आहे.राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आदर्श शाळांची यादी निश्चत झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळांना विकसित करण्यात येणार आहे.आदर्श शाळा निमिर्तीमध्ये तीन महत्त्वाचे भाग राहणार असून यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाबींचा समावेश राहणार आहे. दरम्यान, आठवड्यातून किमान एक दिवस दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांना मुक्तता मिळणार आहे.अशा राहणार सुविधानिवड झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, आयटीसी लॅब, सायन्स लॅब व ग्रंथालयासारख्या सुविधांचा समावेश राहणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये भौतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय या सर्वांचा विचार केला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थांना घडविण्यात येणार आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा