शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

युवक काँग्रेसची किसान पदयात्रा

By admin | Updated: July 4, 2015 01:47 IST

शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या भाजपा सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश रद्द

सरकारचा निषेध : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्षचंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या भाजपा सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी चंद्रपुरात किसान पदयात्रा काढण्यात आली.भाजपा सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत काँग्रेसने राज्यभरात आंदोलन करण्याची रणनीती आखली असून गुरुवारी चंद्रपुरात किसान पदयात्रा काढण्यात आली. भाजपा सरकारचा भूमिग्रहण अध्यादेश रद्द करण्यात यावा, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह विविध समस्यांकडे पदयात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.बागला चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली. गिरनार चौक, गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरीकिसन पूजाला, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, कुणाल राऊत, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महानगर अध्यक्ष नंदू नागरकर, मनपा स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, डॉ. आसावरी देवतळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, सचिन कत्याल, राजू कासावार, आसिफ राजा, राजेश अडूर, हरीश कोपावार, रूचित दवे, सोहेल शेख, दीपक रेड्डी, भानेश जंगम आदींसह शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)