शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे, अभ्यासकांचा सूर

By राजेश मडावी | Updated: August 18, 2023 16:02 IST

सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " काव्यसंग्रहाचे प्रकाशन

चंद्रपूर :साहित्यात प्रचंड शक्ती असते. समाजाला विधायक वळण देण्याचे कार्य सकस लेखन करू शकते. त्यामुळे लेखक व कलावंतांनी सभोवतीचे समकालीन ज्वलंत वास्तव मांडावे, अशी अपेक्षा अभ्यासकांनी स्व. कवी सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्यात बुधवारी (दि.१६) बल्लारपूर येथील कला वाणिज्य महिला महाविद्यालय सभागृहात व्यक्त केली.

झाडीबोली साहित्य मंडळांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. धनराज खानोरकर तर उद्घाटक जि. प. माजी सदस्य वैशाली बुद्दलवार यांनी केले. प्रमुख पाहुणे भाष्यकार सुनील पोटे, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, ॲड. हरीश गेडाम, डॉ. श्रावण बाणासुरे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, शालिनी सुनील कोवे उपस्थितीत होते.

व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, माहिती, ज्ञान यासारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून शब्दबद्ध करून त्या स्मृती तेवत ठेवणारा हा कवितासंग्रह स्मृतींचे निरंजन आहे, असे प्रतिपादन डॉ. धनराज खानोरकर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी सुनील कोवे यांच्या लेखनाचा आढावा घेतला. शालिनी सुनील कोवे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. रामकृष्ण चनकापुरे यांनी केले. प्रशांत भंडारे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर