शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे; अभ्यासकांचा सूर

By राजेश मडावी | Updated: August 18, 2023 19:00 IST

सुनील कोवे यांच्या 'उरलो जरासा मी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

राजेश मडावी, चंद्रपूर: साहित्यात प्रचंड शक्ती असते. समाजाला विधायक वळण देण्याचे कार्य सकस लेखन करू शकते. त्यामुळे लेखक व कलावंतांनी सभोवतीचे समकालीन ज्वलंत वास्तव मांडावे, अशी अपेक्षा अभ्यासकांनी स्व. कवी सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्यात बुधवारी (दि.१६) बल्लारपूर येथील कला वाणिज्य महिला महाविद्यालय सभागृहात व्यक्त केली.

झाडीबोली साहित्य मंडळांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. धनराज खानोरकर तर उद्घाटक जि. प. माजी सदस्य वैशाली बुद्दलवार यांनी केले. प्रमुख पाहुणे भाष्यकार सुनील पोटे, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, ॲड. हरीश गेडाम, डॉ. श्रावण बाणासुरे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, शालिनी सुनील कोवे उपस्थितीत होते. व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, माहिती, ज्ञान यासारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून शब्दबद्ध करून त्या स्मृती तेवत ठेवणारा हा कवितासंग्रह स्मृतींचे निरंजन आहे, असे प्रतिपादन डॉ. धनराज खानोरकर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी सुनील कोवे यांच्या लेखनाचा आढावा घेतला. शालिनी सुनील कोवे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. रामकृष्ण चनकापुरे यांनी केले. प्रशांत भंडारे यांनी आभार मानले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर