शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

सावली तहसीलवर श्रमिक एल्गारचा मोर्चा

By admin | Updated: April 26, 2015 01:47 IST

तालुक्यातील निराधार योजनेतील व स्वस्त धान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी ....

सावली : तालुक्यातील निराधार योजनेतील व स्वस्त धान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सावली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने अनुदान देण्यात यावे, निराधारांच्या अनुदानात वाढ करून दीड हजार रुपये प्रतिमाह देण्यात यावे, निराधार योजनेतील अटी शिथील करण्यात याव्या, अन्न सुरक्षा योजनेत गरजु कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, एपीएलधारकांना धान्य देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालयापर्यंत अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ‍ॅड. गोस्वामी म्हणाल्या, महागाईच्या काळात निराधाराचे पेंशन वाढले नाही, मात्र आमदार, खासदारांचे पेंशन वाढविण्यात आले. मालकापेक्षा सेवकांकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. शिष्टमंडळाने तहसीलदार सौरंगपते यांच्यासोबत मागण्यासंदर्भात चर्चा केली. लाभार्थ्यांचे अनुदान येत्या पंधरा दिवसात देण्याचे मान्य करून पुढील अनुदान दरमहा देण्याचे मान्य करण्यात आले. अन्न सुरक्षा व इतर तहसील स्तरावरील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी तहसीेलदार यांनी दिले. मोर्चात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, रामचंद्र हुलके, अनिल मडावी, भास्कर आभारे, संगिता गेडाम, किरण शेंडे, आनंद धारणे, घनश्याम आत्राम, राजू कंचावार,यात्रिका कुमरे सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)