शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

काळ्या फिती लावून केले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:22 IST

राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद येथे राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भूमिका मांडली. शासनाने गुणवत्तेचे कारण देता १० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशिक्षकांचे आंदोलन : शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा विरोध

आॅनलाईन लोकमतचिमूर : राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद येथे राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भूमिका मांडली. शासनाने गुणवत्तेचे कारण देता १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तर शिक्षण सचिवांनी टप्प्याटप्प्याने ८० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा विरोध म्हणून चिमूर पंचायत समितीमधील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करीत निषेध केला आहे.राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ८० हजार शाळा बंद करून केवळ ३० हजार शाळा सुरू ठेवण्याचा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. २०, ३० आणि ५० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा पहिल्या टप्प्यात बंद होणार आहे. त्यानंतर १५० पेक्षा कमी पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद केल्या जातील. एक हजार पटसंख्या असणाºया शाळा यापुढे सुरू ठेवता येतील, अशी घोषणा शिक्षण सचिवांनी केली होती. त्यामुळे शासनाच्या खरा चेहरा समोर आला आहे.याचा निषेध म्हणून मंगळवारला चिमूर पंचायत समितीतील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. चिमूरमध्ये पुरोगामी शिक्षक संघटनेचे ना.रा.कांबळे, शिक्षक भारतीचे सुरेश डांगे, रवींद्र उरकुडे, रावन शेरकुरे, संजय बरडे, धीरज नन्नावरे, कवडू लोहकरे, कास्ट्राईब संघटनेचे प्रकाश कोडापे, संजय मेश्राम यांनी शाळा बंद निर्णयाचा निषेध नोंदविला.