शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अंतरगाव येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 12, 2014 23:30 IST

कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वनसडी : कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ६0 हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो. परंतु काही महिन्यांपासून जागोजागी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फूटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी गळती सुरु आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने पाण्याची समस्या गंभीर आहे. येथील पाणी पुरवठा पैनगंगा नदीवरुन होतो.

या टाकीत पाणी मुबलक प्रमाणात असतानासुद्धा संबधितांच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. मागील आठ दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे विहिरीत मोठय़ा प्रमाणात पाणी जमा आहे. तरीही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजनेची त्वरित दुरुस्ती करुन ग्रामस्थांनी पाण्याची अडचण दूर करावी, अशी मागणी नितीन मडावी, अरुण मोरे, घनश्याम बोबडे, पंकज वडस्कर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील इतर योजनांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)