शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

महिला काँग्रेसतर्फे विविध समस्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: June 25, 2016 00:46 IST

वाढती महागाई, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या व जिल्ह्यातील पाणी टंचाई आदी समस्यांसाठी राजुरा तालुका महिला ...

वाढत्या महागाईचा विरोध : अनेक महिलांचा सहभागराजुरा : वाढती महागाई, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या व जिल्ह्यातील पाणी टंचाई आदी समस्यांसाठी राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार धर्मेश फुसाटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. यात विदर्भातील व राजुरा तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे.मागील दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यात पाणी टंचाईला सर्वसामान्य नागरिकांना समोर जावे लागत आहे. पाणी टंचाई स्थिती बघता जे वाटर रेन हार्वेस्टिंग परिपत्रक शासनाने काढले आहे. त्याची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसते. जिल्ह्यावर यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती आलेली असताना अशा परिस्थितीत पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानाला व्यापक स्वरूप देऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येणे गरजेचे आहे.जिल्ह्यात सरकारी पर्जन्यमान १०४० मी. मीटर आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून अत्यल्प पाऊस पडत आहे. त्यानंतर सर्वात जास्त शेतकऱ्यांना फटका बसत आहे. धानपट्टयात तर जास्तच चिंताजनक परिस्थिती आहे. धरणाचे पाणी तातडीने सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी, रोजच्या जीवन उपयोगी वस्तुचे भाव गगनाला भिडलेले असून घरात उपयोगी डाळ, तांदूळ, हळद साऱ्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ही भाववाढ त्वरित कमी करण्यात यावी, अशा अनेक मागण्या या निवेदनातून राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत.यावेळी राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माया पाकमोडे, कॉग्रेस कार्यकर्त्या सुरेखा चिडे, राजुरा नगरपालिकेच्या अध्यक्ष मंगला आत्राम, पंचायत समिती सभापती निर्मला कुडमेथे, पुष्पा उईके, ज्योची ठावरी, कविता उपरे, आशा लांडे, ज्योती झाडे, माधुरी भोंगळे, कुंदा जेनेकर, यमुनाबाई तलांडे, विठाबाई माडवी यांच्यासह अनेक कॉग्रेस महिला कार्यक्रर्त्याची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)