शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:41 IST

तालुक्यातील कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी येथील चार गावांचा पाणी पुरवठा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये विभागाबद्दल रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचे हाल : पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही: तालुक्यातील कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी येथील चार गावांचा पाणी पुरवठा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये विभागाबद्दल रोष व्यक्त होत आहे.यंदा तालुक्यात अल्प पाऊस पडल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले़ दरम्यान, आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे़ कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा केला जात नाही़ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली़ मात्र, पाणी पुरवठा ठप्प होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़ त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे़पाईपसाठी निधी प्राप्त होवून निविदा काढल्यानंतरच कामाला सुरुवात होईल, असे बोलले जाते. तिथंपर्यंत जवळपास चार गावांची लोकसंख्या वर्षागणिक वाढतच आहे़ मात्र, पुरेसा पाणी पुरवठा होत नाही़ न् त्यामुळे या गावात हिवाळ्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ मोहाळी, जामसाळा कळमगाव, सिंगडझर हीे गावे जंगल परिसरात आहेत़ या गावांमध्ये पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे़ त्यामुळे रात्रीच्या सुमारास सार्वजनिक बोरवेल व विहिरीवर जाणे कठीण झाले़ गावातील सर्वच कुटुंबे नळयोजनेवर अवलंबून आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना केली केली पाहिजे़ आता लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे़ आधीच विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली़ अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे़ पाऊस कमी पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले़ या गावात धानाचे उत्पादन घेतले जाते़मात्र, पाऊस कमी पडल्याने उत्पन्नात मोठी घट झाली़ शिवाय, जनावरांनाही पिण्याचे पाणी न मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी आहे़