शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोरपना तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:21 IST

यावर्षी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील धरण, नदी, नाले, ओढे यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येत आहे.

ठळक मुद्देदोन्ही धरणे निम्म्यावर : उपाययोजना करणे आवश्यक

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवारपूर : यावर्षी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील धरण, नदी, नाले, ओढे यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला समोर जाण्याचे चित्र दिसून येत आहे.कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुडम हे नावाजलेले धरणे आहेत. तालुक्यात पाउस कमी पडल्याने धरणाचा जलस्त्रोत साठा यावर्षी निम्मा झाला आहे. दरवर्षी या दोन्ही धरणामध्ये ८५% पाणीसाठा उपलब्ध असायचा. त्यामुळे नागरिकांना मुभलक पाणी मिळत होते. दरवेळी या कालावधीत अमलनाल्यामध्ये ८०% पाणीसाठा होता. यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाणी कमी पडल्याने धरणात २४% जलसाठा उपलब्ध आहे. तर पकडीगुडम धरणाची देखील हिच अवस्था असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाणी साठा म्हणजेच २३% टक्केधरणात पाणीसाठा उपलब्ध आहे.महत्वाचे म्हणजे, या दोन्ही धरणातून अंदाजे ०.३० टक्के पाणीसाठा रोज कपात होत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर जानेवारी महिन्यापर्यंत १० ते १२ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे जलसंकट येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.भविष्याचा वेद घेता आणि पाणी टंचाई लक्षात घेता लवकरच यावर नियोजन करुन कंपन्यांना जात असलेल्या पाण्यात कपात करण्यात येईल. तसे पत्र कंपनीला देण्यात येईल.- हरीश गाडेतहसीलदार कोरपना