शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:21 IST

यावर्षी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील धरण, नदी, नाले, ओढे यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येत आहे.

ठळक मुद्देदोन्ही धरणे निम्म्यावर : उपाययोजना करणे आवश्यक

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवारपूर : यावर्षी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील धरण, नदी, नाले, ओढे यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला समोर जाण्याचे चित्र दिसून येत आहे.कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुडम हे नावाजलेले धरणे आहेत. तालुक्यात पाउस कमी पडल्याने धरणाचा जलस्त्रोत साठा यावर्षी निम्मा झाला आहे. दरवर्षी या दोन्ही धरणामध्ये ८५% पाणीसाठा उपलब्ध असायचा. त्यामुळे नागरिकांना मुभलक पाणी मिळत होते. दरवेळी या कालावधीत अमलनाल्यामध्ये ८०% पाणीसाठा होता. यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाणी कमी पडल्याने धरणात २४% जलसाठा उपलब्ध आहे. तर पकडीगुडम धरणाची देखील हिच अवस्था असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाणी साठा म्हणजेच २३% टक्केधरणात पाणीसाठा उपलब्ध आहे.महत्वाचे म्हणजे, या दोन्ही धरणातून अंदाजे ०.३० टक्के पाणीसाठा रोज कपात होत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर जानेवारी महिन्यापर्यंत १० ते १२ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे जलसंकट येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.भविष्याचा वेद घेता आणि पाणी टंचाई लक्षात घेता लवकरच यावर नियोजन करुन कंपन्यांना जात असलेल्या पाण्यात कपात करण्यात येईल. तसे पत्र कंपनीला देण्यात येईल.- हरीश गाडेतहसीलदार कोरपना