शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST

बल्लारपूर : येथील रोजगार व मार्गदर्शन केंद्र मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ते कधी सुरु होणार याची प्रतीक्षा ...

बल्लारपूर : येथील रोजगार व मार्गदर्शन केंद्र मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ते कधी सुरु होणार याची प्रतीक्षा येथील बेरोजगार करीत आहेत.

येथील प्रशिक्षण केंद्र उपविभागीय कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आहे. प्रशस्त खोल्या व सभागृह तसेच आधुनिक बैठक व्यवस्थेने परिपूर्ण आहेत. सुमारे १५ लाख रुपये खर्चून खास याच कार्यालयासाठी वरचे मधले उभारण्यात आले आहे. डिसेंबर २०१८ पासून हे केंद्र सुरु झाले. सुशिक्षित तरुण, तरुणांच्या नावाची नोंदणी, त्यांना नोकरीबाबत मार्गदर्शन, त्यांचे मूल्य आकलन, क्षमतेत वाढ करणे, तत्त्वतः रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आदी कामे या केंद्राकडून केली जाते. जिल्ह्यातील तालुका स्तरावर केंद्राकडून वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्याचा फायदा बेरोजगारांना मिळतो. कौशल्य विकास विभागामार्फत चालवले जाणारे केंद्र करोनामूळे मार्चपासून बंद पडले आहे. यामुळे केंद्राचे काम ठप्प पडले आहे. आता करोनासंदर्भात प्रशासनाने शिथिलता दिली आहे. मात्र बल्लारपूर येथील बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारे हे केंद्र अजूनही बंदच आहे. त्यामुळे हे केंद्र सुरु करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.