शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक प्रयत्नांतूनच गावे होतील समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:58 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींनी द्यावी मतभेदांना तिलांजली

भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे. यातून जिल्ह्यातील गावे समृद्ध होतील, असे मत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) ओमप्रकाश यादव यांनी मकरसंक्रांतिनिमित्त ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. ग्रामोन्नती हा स्वराज्य संस्थांचा केंद्र्रबिंदू आहे. ग्रामविकासाच्या विविध समस्यांची चर्चा व्हावी व समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविणे आवश्यक आहे. ग्राम सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, याकरिता ग्रामोद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी व ग्रामीण माणसांचा विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. लोकाभिमुख ग्राम प्रशासनासाठी ग्रा. पं. भवन, जुन्या भवनाचे विस्तारीकरण, अंतर्गत व गावाला जोडणारे रस्ते निर्माण केली जात आहेत. दुर्बलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, दलित वस्तींचा विकास आदी कामांना गती मिळावी, याकरिता ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास देश जोडण्याची गती पुन्हा वाढेल, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी सांगितले.अनुदानीत कृषी अवजारे, शेतीशाळा, मार्गदर्शन, सिंचन सुविधा, आदर्श अंगणवाडी, बालस्नेही शिक्षणपद्धती, पिण्याचे पाणी, डिजिटल शाळा, आनंदी शिक्षण पद्धती रूजविण्यासाठी विरोधी नव्हे तर विकासाभिमुख दृष्टीची गरज असल्याचे यादव यांनी नमूद केले