शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

चमन इंडस्ट्रीजच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:29 IST

घुग्घुस : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील सेंट्रल एमआयडीसी ताडाळीच्या चमन इंडस्ट्रीज या लोखंड उत्पादन करणाऱ्या कारखान्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने ...

घुग्घुस : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील सेंट्रल एमआयडीसी ताडाळीच्या चमन इंडस्ट्रीज या लोखंड उत्पादन करणाऱ्या कारखान्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने आजूबाजूच्या शेतपिकावर विपरीत परिणाम होत आहे. मानवी आरोग्यही बाधित होत आहे.

सदर कारखान्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, कारखान्याचे व्यवस्थापन यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र या गंभीर समस्यांची दखल घेतली जात नाही, असा आरोप तक्रारीतून विरुरचे रमाकांत बलकी यांनी केला आहे.

ताडाळीमध्ये चमन, ग्रेस, गोपाणी, सिद्धबली व अनेक छोटेमोठे लोखंड उत्पादन व वीज प्रकल्प आहेत. त्यापासून अधिकांश कारखान्याच्या चिमण्यातून प्रदूषण होत आहे. त्या कारखान्याच्या परिसरातील शेतजमिनी खराब होत असून पीक उत्पादनाची क्षमता कमी झाली आहे. गाववासीयांना प्रदूषणाचा तडाखा बसला आहे. विविध आजार जडले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे विरुर गावच्या लोकांनी वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, प्रकल्पाचे व्यवस्थापन यांच्याकडे लेखी तक्रारी करून समस्या दूर करण्याची विंनती केली. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना अजूनही वेळ मिळालेला दिसत नाही. लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाखेरीज काही मिळाले नाही. त्यामुळे आता शेवटी कठोर पावले उचलून आंदोलन करण्याचा इशारा रामेश्वर बलकी यांनी दिला आहे.