शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

रायपूर येथील ग्रामस्थ मदतीने सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:30 IST

रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून धान्य, कपड्यांचे वाटप : जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा: रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.रायूपर येथील जि.प. शाळेचे वर्ग आणि दोन-तीनच विद्यार्थी, केवळ एकच सिमेंट विटांच तुटकं घर आणि इतर १४ कुडाच्या घरांची वस्ती हे वास्तव आहे. कोलामक्रांती संघटनेचे संस्थापक विकास कुंभारे यांच्या प्रयत्नातून गावकºयांनी स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला. नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या गावातील परिस्थितीची जाणीव होताच सगळ्यांनी प्राचार्या आणि शिक्षकांसह खडकी गावाकडे धाव घेतली. तब्बल सहा किलोमीटर जंगलातून गावकºयांसह गावात विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता केली. घरुन आणलेले कपडे आणि धान्य गावकºयांना वाटप केले. सोबतच कोलगेट, ब्रश, साबण, तेल तथा गोड पदार्थही गावकºयांना भेट म्हणून दिल्या. ग्रामस्थांचे हाल पाहून विद्यार्थीही गहिवरले. येथील नागरिकांना पायी चालत जाऊन नगराळा अथवा बेलगाव येथून बस पकडावी लागते. शासनाच्या कोणत्याही योजना गावात पोहोचल्या नाहीत. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या या गावाचा अद्याप विकास न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.बैलगाडीवर बसवून रुग्ण जातात बाहेरगावीरुग्णांना उपचारासाठी न्यायचे असल्यास बैलगाडीशिवाय कुठलाच पर्याय नाही. ग्रामस्थांना तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. जिवती किंवा गडचांदूर येथे जाण्यासाठी सुविधाच नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.