शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

बल्लारपूर ठरला विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका

By admin | Updated: October 8, 2016 00:47 IST

विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे.

पुण्यात गौरव : बल्लारपूर पंचायत समितीची उल्लेखनीय कामगिरीचंद्रपूर : विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे. त्याकरिता बल्लारपूर पंचायत समितीचा पुणे येथे गौरव करण्यात आला आहे.बल्लारपूर हागणदारीमुक्त तालुका ठरल्यामुळे पुणे येथे नुकत्याच झालेल्या सरपंच मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. कार्यक्रमाला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, विस्तार अधिकारी नैताम, बीआरसी सुवर्णा जोशी, सीआरसी सुनील नुत्तलवार आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांना बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजंग गजभे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. गजभे यांना बल्लारपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करुन, विदर्भातील पहिला तालुका हागणदारीमुक्त करण्याचा मान मिळविल्याबद्दल व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले आहे. पुढील काळात अशाच प्रकारची विविध योजनांमधून भरीव कामगिरी करावी व जिल्ह्याचे नाव चांगल्या कामातून नावलौकीक करावा, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)विदर्भातून पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून बल्लारपूर पंचायत समितीला मिळालेले यश हे खरोखरीच उल्लेखनिय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरीत पंचायत समिती अंतर्गत सुद्धा अशाच प्रकारे कामे झाल्यास जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.- एम.डी.सिंहमुख्य कार्यकारी अधिकारी