शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर ठरला विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका

By admin | Updated: October 8, 2016 00:47 IST

विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे.

पुण्यात गौरव : बल्लारपूर पंचायत समितीची उल्लेखनीय कामगिरीचंद्रपूर : विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे. त्याकरिता बल्लारपूर पंचायत समितीचा पुणे येथे गौरव करण्यात आला आहे.बल्लारपूर हागणदारीमुक्त तालुका ठरल्यामुळे पुणे येथे नुकत्याच झालेल्या सरपंच मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. कार्यक्रमाला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, विस्तार अधिकारी नैताम, बीआरसी सुवर्णा जोशी, सीआरसी सुनील नुत्तलवार आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांना बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजंग गजभे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. गजभे यांना बल्लारपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करुन, विदर्भातील पहिला तालुका हागणदारीमुक्त करण्याचा मान मिळविल्याबद्दल व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले आहे. पुढील काळात अशाच प्रकारची विविध योजनांमधून भरीव कामगिरी करावी व जिल्ह्याचे नाव चांगल्या कामातून नावलौकीक करावा, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)विदर्भातून पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून बल्लारपूर पंचायत समितीला मिळालेले यश हे खरोखरीच उल्लेखनिय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरीत पंचायत समिती अंतर्गत सुद्धा अशाच प्रकारे कामे झाल्यास जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.- एम.डी.सिंहमुख्य कार्यकारी अधिकारी