शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

उभ्या कपाशीला केले भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

शेतकरी नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड देत असतात. यंदा शेतकºयांनी बँकेतर्फे कर्ज काढून कापूसाची लागवड केली. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पीक चांगलेच बहरले. पिकांना फुलपाती व कळधारणा झाली. एका कपाशीच्या झाडाला १० ते २० पर्यंत बोंडे लागली. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न होइल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

ठळक मुद्देकपाशीत रानडुकराचा हैदोस । भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील फुलोऱ्यावर आलेल्या सोयाबिनच्या उभ्या पिकांमध्ये रानडुकरांनी हैदोस घालून उभे पीक भुईसपाट केले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करुन नुकसान भरपाइ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.शेतकरी नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड देत असतात. यंदा शेतकºयांनी बँकेतर्फे कर्ज काढून कापूसाची लागवड केली. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पीक चांगलेच बहरले. पिकांना फुलपाती व कळधारणा झाली. एका कपाशीच्या झाडाला १० ते २० पर्यंत बोंडे लागली. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न होइल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील काही दिवसांपासून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे कपाशीचे मोठे नुकसान होत आले. मार्च महिन्यांत लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले. त्यानंतर बोगस बियानांमुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यातून जपलेले पीक आता रानडुकराने भुइसपाट केल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आर्थिक मदत देवून वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती