शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वसंतराव नाईकांनी कृषिक्रांती केली

By admin | Updated: July 3, 2016 00:50 IST

स्व. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता विशेष प्रयत्न केले.

रामभाऊ टोंगे : बल्लापूर येथे कृषीदिन साजराबल्लारपूर : स्व. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कृषिक्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी केले.बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत पंचायत कृषी विभाग व तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थानिक सभागृहात महाराष्ट्रातचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जयंती दिनानिमित्त कृषिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी टोंगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, गटविकास अधिकारी भुजंगराव गजभे, कृषी विस्तार अधिकारी अमोल उघडे, सुधाकर खांडरे आदींची उपस्थिती होती.उपसभापती मेश्राम म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न बाळगले होते. त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाया घातला. त्यामुळे शेती उत्पादनात महाराष्ट्राला बळकटी आली. आता मात्र कृषी क्षेत्रावर अवकळा आल्याचे चित्र आहे, अशी त्यांनी टीका केली.संचालन कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी आणि आभार प्रदर्शन तालुका कृषी विस्तार अधिकारी एस. धनंजय यांनी केले. कार्यक्रमाला किन्ही येथील सरपंच जीवनकला आत्राम, उपसरपंच वासुदेव येरगुडे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)