शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

वरुर-विरुर (स्टेशन) रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:32 IST

वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघाताच्या घटनांत वाढ, नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा: वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.वरुर ते विरुर (स्टे.) हा १२ किमी अंतराचा मार्ग आहे. मात्र, केवळ दोन किमीचे डांबरीकरण यावर्षी करण्यात आले. उर्वरीत १० किमीचा मार्ग उखळला आहे. बºयाच ठिकाणी जुने डांबरीकरण करुन गेले आहे. काही ठिकाणी डांबरीकरण उखळून खालची माती वर आली आहे. मोठ्या खाई पडलेल्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्थिती अतिशय वाईट आहे. यंदा पावसापूर्वी डागडुजी करण्यात आली. हे काम करताना नियत्म धाब्यावर ठेवण्यात आले. या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झान्ले आहे. मागील आठवड्यात अनेकांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली. सुमारे दोन-तीन वर्षापासून रस्ता दुरुस्तीची सतत मागणी केली जात होती. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले अभियंतास जाग आली नाही. त्यामुळे जाणेयेणे करणे धोक्याचे झाले असून अपघाताचे स्थळ बनले आहे. सध्या रस्त्याची रस्त्याची स्थिती गंभीर असून १० किमीचा रस्ता जाण्यासाठी एक तास लागतो.विरुर परिसरातील धानोरा, कविपेठ, सुब्बई, चिंचोली, अंतरगाव, अन्नुर, भेंडाळा, सिर्सी, टेंभुरवाई या गावातील वाहनचालक राजुरा येथे जाण्यास निघाले असता घरच्या मंडळीना परत येत पावेतो सतत सुखरुप येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागत आहे.अपघाताच्या घटनांत सतत् वाढ होत असल्याने वाहनधारक त्रस्त झालेत. काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे सोडून दिले.नागरिक व वाहनधारकांचे हित लक्षात घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पं.स. सभापती मारोतराव जेनेकर, अविनाश जाधव, भिमय्या अंगलवार, सुब्बईचे सरपंच मारोती आत्राम, पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर, शाहू नारनवरे, रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.