शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वरुर-विरुर (स्टेशन) रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:32 IST

वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघाताच्या घटनांत वाढ, नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा: वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.वरुर ते विरुर (स्टे.) हा १२ किमी अंतराचा मार्ग आहे. मात्र, केवळ दोन किमीचे डांबरीकरण यावर्षी करण्यात आले. उर्वरीत १० किमीचा मार्ग उखळला आहे. बºयाच ठिकाणी जुने डांबरीकरण करुन गेले आहे. काही ठिकाणी डांबरीकरण उखळून खालची माती वर आली आहे. मोठ्या खाई पडलेल्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्थिती अतिशय वाईट आहे. यंदा पावसापूर्वी डागडुजी करण्यात आली. हे काम करताना नियत्म धाब्यावर ठेवण्यात आले. या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झान्ले आहे. मागील आठवड्यात अनेकांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली. सुमारे दोन-तीन वर्षापासून रस्ता दुरुस्तीची सतत मागणी केली जात होती. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले अभियंतास जाग आली नाही. त्यामुळे जाणेयेणे करणे धोक्याचे झाले असून अपघाताचे स्थळ बनले आहे. सध्या रस्त्याची रस्त्याची स्थिती गंभीर असून १० किमीचा रस्ता जाण्यासाठी एक तास लागतो.विरुर परिसरातील धानोरा, कविपेठ, सुब्बई, चिंचोली, अंतरगाव, अन्नुर, भेंडाळा, सिर्सी, टेंभुरवाई या गावातील वाहनचालक राजुरा येथे जाण्यास निघाले असता घरच्या मंडळीना परत येत पावेतो सतत सुखरुप येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागत आहे.अपघाताच्या घटनांत सतत् वाढ होत असल्याने वाहनधारक त्रस्त झालेत. काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे सोडून दिले.नागरिक व वाहनधारकांचे हित लक्षात घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पं.स. सभापती मारोतराव जेनेकर, अविनाश जाधव, भिमय्या अंगलवार, सुब्बईचे सरपंच मारोती आत्राम, पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर, शाहू नारनवरे, रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.