शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वनकर्मचाऱ्यांनी बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चिमूर : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्याअगोदरच नदीनाले तलाव कोरडे पडले. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधत गावशेजारी येतात. त्यामुळे वन्यजीव ...

चिमूर : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्याअगोदरच नदीनाले तलाव कोरडे पडले. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधत गावशेजारी येतात. त्यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष होतो. हा संघर्ष टाळावा यासाठी चिमूर वन परिक्षेत्रातंर्गत पिटीचुवा नाल्यावर वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वनराई बंधारा बांधून वन्यप्राण्यांची उन्हाळ्यातील पाण्याची तजवीज केली आहे.

चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे अनेक हेक्टर जंगल गावाशेजारी आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरीण असे अनेक वन्यजीव वास्तव करतात. या जीवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे या जीवाना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून वनविभाग अनेक उपक्रम राबवीत आहे. चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गदगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३७२ मध्ये पिटीचुवा नाल्यावर शेकडो सिमेंट बॅगच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधून पाणी अडवले आहे. हा बंधारा बांधताना सहाय्यक वनसंरक्षक आर. एम. वाकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवांडे, वनकर्मचारी आदी उपस्थित होते.