शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वत: सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी कठोर व्हावे : अतिशहाण्यांना धडा शिकविणे झाले गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. असे असले तरी काही रिकामटेकडे युवक उगीच ये-जा करीत आहेत. पोलिसांशी वाद घालत आहेत. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे चित्र होते, ते सद्या नाही. यामुळे कोरोना विषाणुविषयी तज्ज्ञमंडळी जी भिती व्यक्त करीत आहेत, त्यांच्या भितीला व लॉकडाऊनला ही मंडळी हरताळ फासत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने तसेच पोलिसांनी कठोर होणे अत्यावश्यक झाले आहे.घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वत: सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे.सरकार, डॉक्टर, जेवढ्या काळजीने या रोगाविषयी सांगत आहेत. तेवढी काळजी ही मंडळी घेताना दिसत नाही. स्वत:चीच काळजी यांना नाही तर कुटुंबाची काळजी हे घेतली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक असतानाही दुचाकीवर दोघे-तिघे फिरत आहेत.तंबाखू, गुटखा, दारूचे व्यसन असणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. अनेक पानटपरी चालक घरून व्यवसाय करीत आहेत. त्यांनीही गर्दीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. विनाकारण फिरणाºया तरुणांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. काहीजण सायंकाळी, सकाळी पूर्वीप्रमाणेच गप्पा मारीत आहेत. एक तासभर रस्त्यावर थांबले तर १५-२० दुचाकी जाताना येताना सहज दिसते. दुचाकी पकडणे, परवाना जप्त करणे, असा दंडात्मक उपाय केल्याशिवाय ऐकणार नाहीत. त्यामुळे आता कठोर होणे गरजेचे आहे.स्वयंशिस्त महत्त्वाचीएका पोलीस ठाणे हद्दीत ५०-५० गावे आहेत. कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे ते कुठे-कुठे लक्ष देतील. स्वयंशिस्त पाळणे हाच मोठा कायदा आहे.सोशल डिस्टनिंगला बगलकाही रिकामटेकडे घरात बसण्याऐवजी बाजारात फिरत आहेत तर भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी करीत आहे. किराणा सामान व मेडिकलमध्ये औषधी खरेदी करण्याच्या बहाण्याने लोक रस्त्यावर येत आहेत. शहरात भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी सोशल डिस्टनिंगला बगल देत आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली गर्दी करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या