शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:18 IST

मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देतापमानात वाढ : हवामान केंद्राची जागा बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.जगाच्या नकाशावर तापमानाच्या बाबतीत ब्रम्हपुरचे नाव कोरल्या गेले आहे. वाढत्या तापमानाची कारणे काय असू शकतात, याबाबत कर्तवितर्क लागले जात असले तरी, ब्रम्हपुरीचे हवामान केंद्रावरच अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.या कारणाला आधारही तसाच आहे. ३० एप्रिलला सिंदेवाही येथील कृषी विभागाने घेतलेले सिंदेवाहीचे तापमान ४२.७ होते. त्याचवेळी ब्रम्हपुरीचे तापमान ४७.० एवढे होते. १ मेला ब्रम्हपुरीचे तापमान ४७.१ होते तर सिंदेवाहीचे तापमान ४३.४ होते. ब्रम्हपुरी व सिंदेवाहीचे अंतर ४५ किमी आहे. अक्षाशीय अंतरावरून लक्षात घेतल्यास हे दोन्ही ठिकाण २० डिग्री ३६ मिनिट उत्तर ब्रम्हपुरी तर २० डिग्री १७ मिनिट उत्तर सिंदेवाही असे आहे. या दोन ठिकाणामधील अक्षाशीय अंतरात फक्त १९ मिनिटांचा फरक आहे. परंतु तापमानात मात्र तीन ते चार डिग्री फरक जाणवत आहे, हे शक्य असू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र बदलुन दुसऱ्या ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र ज्या ठिकाणी आहे, ती जागा चारही बाजूने वेढलेली आहे. त्यामुळे हवेचे अभिसरण होत नसल्याने सतत तापमानात वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ब्रम्हपुरीचे तापमान सतत जास्त दाखविले जात आहे. जंगलाने वेढलेला आणि प्रदूषण नसलेला हा भाग असल्याने येथे जास्त तापमान वाढण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील भीरा या अशाच चुकीचे तापमान दाखविणाºया केंद्रात हवामान खात्याने सुधारणा केल्या आणि आज तेथील तापमान कमी आहे. तसेच ब्रम्हपुरी येथीलही केंद्र बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र आज ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण योग्य नाही. त्यामुळे चुकीचे तापमान नोंदविले जात आहे. सदर केंद्र बदलविणे आवश्यक आहे. याबाबत आपण हवामान खात्याकडे तक्रार केली आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा सदस्य,केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली

टॅग्स :weatherहवामान