शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’

By admin | Updated: April 15, 2016 01:27 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची १२५ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल २०१६

स्तुत्य उपक्रम : अभियानाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठकचंद्रपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची १२५ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत ग्राम उदय से भारत उदय अभियान राबविण्याच्या सूचना नुकत्याच शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत. जिल्ह्यात अभियानाचा प्रसार व्हावा व अभियान जिल्ह्यातील गावात यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्तरावर नुकतीच अभियानाच्या अनुषंगाने विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहे.सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगत करणे, पंचायत राज संस्थाचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांचा विकास करणे, आणि गरीबांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश असून अभियान कालावधी या उद्दीष्टानुसार गाव स्तरावर विविध उपक्रम राबवून योजनांची प्रचार प्रसिद्धीकरुन ग्रामीण भागात योजनाविषयी जाणीवजागृती करण्यात येणार आहे. सामाजिक एकोपा वृद्धीगत करण्याच्या अनुषंगाने समरसता व सद्भावना शपथ व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदानाबाबत ग्रामस्थामध्ये चर्चा घडवून, या विषयाच्या माहितीचे साहित्य गावस्तरावर ग्रामस्थांना वाटप करण्यात येईल.