शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अडचणीत

By admin | Updated: March 20, 2016 00:54 IST

ग्रामीण भागातील मजुरांसाठी कामधेनू ठरु पाहणारी रोजगार हमी योजना अडचणीत सापडली आहे.

नागभीड : ग्रामीण भागातील मजुरांसाठी कामधेनू ठरु पाहणारी रोजगार हमी योजना अडचणीत सापडली आहे. केंद्र शासनाकडून या योजनेस पुरेसा निधीच प्राप्त होत नसल्याने या योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. या योजनेच्या नागपूर येथील एका कार्यालयाने कुशल देयकांचे प्रदान बंद करणयच्या सुचनाच निर्गमित केल्या आहेत.२ आॅक्टोबर २००६ रोजी देशात या योजनेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून ही योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ लागल्याने कामाच्या शोधात शहरांकडे वळू पाहणारा लोंढा काही अंशी कमी झाला. या योजनेच्या माध्यगमातून ग्रामीण भागातील अनेक कामे तडीस निघाली. यात मातीकाम, शेत रस्ते, तलाव खोलीकरण आदी विविध कामांचा यात समावेश आहे.या योजनेत ६० टक्के रक्कम अकुशल आणि ४० टक्के रक्कम कुशल मजुरीवर खर्च करण्याचे प्रावधानआहे. असे असले तरी कुशल देयकांचे प्रदान बंद करण्यात आल्याने या योजनेंतर्गत अनेक कामे थांबण्याची शक्यता आहे. सध्या मार्च महिण्याचा दुसरा पंधरवाडा सुरू असून ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करावयाची असतात. कुशल कामाच्या देयकाचे प्रदानच बंद करण्यात आल्याने या कामांची गती आता निश्चितच मंदावणार आहे.दरम्यान, या योजनेच्या नागपूर येथील आयुक्त यांच्या कार्यालयाने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविलेल्या एका पत्रातून कळविले आहे की १० मार्च २०१६ पासून कुशल रकमांची प्रदाने केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. (तालुका प्रतिनिधी)