शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

थकीत पाणीपट्टीमुळे अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:07 IST

यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचे दुर्लक्ष : ३५ प्रादेशिक नळयोजना

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच थकीत करामुळे अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जिल्ह्यातील जवळपास दोनशे पाणी पुरवठा योजनांकडे आठ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे. पाणीपुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्तीसाठी राज्य शासन दरवर्षी तीन ेकोटींचा निधी देते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा निधी राज्य शासनाने दिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यातच थकबाकीही वसूल होत नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे चंद्रपूर, चिमूर, राजुरा आणि सिंदेवाही असे उपविभाग आहेत. या सर्वच उपविभागाचे पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू असले तरी ग्रामपंचायतींचा प्रतिसाद मिळत नसल्याने या विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायतींना थकबाकीसाठी वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्षच होत आहे.वसूल रकमेतून विकास कामांवर खर्चजि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक नळयोजना चालविल्या जातात. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. तर पाणीपट्टीची थकबाकी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. एकूण रकमेपैकी ८० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्द करावी लागते. उर्वरित २० टक्के रकम गावातील विकासकामे करण्यावर अभिप्रेत आहे. मात्र, ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल केल्यानंतर ती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे न देता विकास कामावरच खर्च करीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.