शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

‘१० वी नंतर पुढे काय’ यावर आज मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:24 IST

लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध करियर कौन्सिलर व मोटीव्हेशनल स्पिकर अग्रवाल स्टडी सेंटर आणि चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचे संचालक जगदिश अग्रवाल, नो युवर टॅलेंट अकादमीचे संचालक डॉ. रश्मी शुक्ला आदी मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमात वर्ग ९ ते १२ वीचे विद्यार्थी व पालक नि:शुल्क सहभागी होवू शकतात. सर्वप्रथम २०० विद्यार्थी पालक व सखी मंच सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल. नुकतीच दहावीची परीक्षा झाली़ पुढे काय शिकावे,या विवंचनेत विद्यार्थी आहेत. दहावीनंतर विविध क्षेत्र त्यांना आकर्षित करत आहेत. भविष्याला कलाटणी देणारे हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. निर्णय घेताना विद्यार्थीच नव्हे तर पालकही गोंधळून जाण्याची शक्यता आहे. त्यातही डॉक्टर व अभियंता होण्यासाठी अभ्यासक्रम निवडणे, शिकवणी कोणती घ्यायची, महाविद्यालयाची निवड कशी करावी? आदी प्रश्न विद्यार्थी व पालकांना अस्वस्थ करीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे या शिबिरात विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहेत. व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आणि करियर संदर्भातील हे प्रशिक्षण पे्ररणादायी ठरणार आहे. भविष्याची वाटचाल समृद्ध करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण कदापि चुकवू नये, असा हा उपक्रम शहरात आयोजित करण्यात आला आहे़यावेळी पालक व विद्यार्थ्यांना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे जगदिश अग्रवाल देणार आहेत. शिबिरामध्ये विद्यार्थी आणि पालकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी उपक्रम प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८०, ७९७२६११२४३, सखी जिल्हा संयोजिका सोनम मडावी ९९७५६६६३५५ यांच्याशी संपर्क साधावा.सर्व प्रश्नांची हमखास उत्तरेशिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी मानसिकदृष्ट्या तणावात आहेत. करिअर कसे घडवावे, यासाठी विविध प्रश्नांनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे या कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.