शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

प्रस्तावावर स्वाक्षरी करायला जिल्हा पंिरषद अध्यक्षांना सापडेना वेळ

By admin | Updated: June 3, 2015 01:36 IST

२०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा २७ मार्चला होऊन आता तब्बल दोन महिन्यांचा काळ उलटला आहे.

चंद्रपूर : २०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा २७ मार्चला होऊन आता तब्बल दोन महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र या काळात जिल्हा परिषद अधर््ैयक्षांना या प्रस्तावार स्वाक्षरी करायला मुहूर्तच सवापडला नसल्याने कृषी निभागाशी संबंधित अनेक व्यवहार अडकले आहेत. विशेष म्हणाजे, शेतीचा हंगाम तोंडावर आला असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षांची सही झालेली नसल्याने शेतकऱ्यानना वेळवरत बीयाण आणि खते उपलब्ध होतीलच, याबद्दल शंका घेण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची बैठक मंगळावारी दुपारी अर्थ समितीचे सभापती ईश्वर मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. या समितीचे सदस्य असलेले डॉ. सतीश वारजुकर, विनोद अहीरकर, नेताजी मेश्राम, अमर बोडलावार आदी बैठकीला उपस्थित होते. या सदस्यांनीही अध्यक्ष मॅडमच्या या व्यस्ततेबद्दल आश्चर्य व्यक्त करून रोष दर्शविला. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाची विशेष सभा २७ मार्चला पार पडली. या सभेनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांनी वित्त समितीच्या प्रस्तावावर २१ एप्रिलला स्वाक्षरी करून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याकडे स्वाक्षरीसाठी फाईल पाठविली. वित्त समितीची बैठकी २ जूनला होणार होती. किमान या तारखेपर्यंत तरी या फाईलवर गुरनुले यांची स्वाक्षरी होणे अपेक्षित होते. मात्र त्यांची स्वाक्षरीच झाली नसल्याने मंगळवारच्या बैठकीत निदर्शनास आले. या प्रस्तावामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरिप हंगामासाठी बी बियाणे, खते, औजारे यांची तरतुद आहे. मात्र अर्थसमितीकडे अद्याप फाईलच न पोहचल्याने ही सर्र्व कामे खोळंबली आहेत.ग्राम विकास जलसंधारण विभागाचे १७ जानेवारी २००१ च्या शासकीय परिपत्रकानुसार ३० एप्रिल ही निर्णयासाठी अंतीम तारीख मानली गेली आहे. या तारखेच्या आत विविध योजनांचे प्रारूप ठरवून मंजुरी घेणे आवश्यक असताना जिलञहा परिषद अध्यक्षांनी या महत्वपूर्ण विषयाकडे पाठ फिरविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कॅफोंना प्रोसिडींगच मिळाले नाहीधक्कादायक प्रकार म्हणजे, २७ मार्चला वित्तविभागाशी संबंधित बजेट पार पडूनही जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा अधिकाऱ्यांना अद्याप या विशेष सभेचे प्रोसिडींगच मिळालेले नाही.या संदर्भात कॅफोंनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी एक पत्र लिहून ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ही अध्यक्षांनी चालविलेली थट्टा - वारजुकरतब्बल दोन महिने लोटूनही अध्यक्षांनी फाईलवर स्वाक्षरी न करणे हा प्रकार शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखा असल्याचा आरोप वित्त समितीचे सदस्या डॉ. सतीश वारजुकर यांनी ‘लोकमत’जवळ केला. ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्याननी कर्जाचे हप्ते भरले नाही. मात्र परिणामत: व्याज वाढत आहे. मात्र सरकारने आवश्वासनाची पूर्तता केली नाही. जि?हौ परिषकद अध्यक्षांनी स्वाक्षरी करण्याचे टाळल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांना बीयाणे, औजारे मिळण्याचा प्रश्न र्मिाण झाला आहे.