शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

नळाला लावले टिल्लू पंप, पाण्याची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

देवाडातील ग्रामपंचायतीअंतर्गत लोकसंख्या ३ हजार ८००पेक्षा अधिक आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पाणी पुरवठा ...

देवाडातील ग्रामपंचायतीअंतर्गत लोकसंख्या ३ हजार ८००पेक्षा अधिक आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून ५० हजार लीटरचे एक जलकुंभ बांधण्यात आले. या जलकुंभाच्या मदतीने संपूर्ण देवाडा गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. शिवाय काही भाग चढउतार असल्याने सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काही ठिकाणी वॉल्व्ह बसविले आहेत. तरीसुद्धा गावातील काही लोक स्वतःच्या नळाला टिल्लू पंप लावून पाणी ओढत असल्याने इतर भागात पिण्याचे पाणीही मिळत नाही. ही बाब प्रत्येक वार्डात जास्त प्रमाणात वाढत असल्याने सर्व वार्डातील महिलांनी पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला निवेदन दिले. मात्र, या बाबतीत ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने दहा दिवसांच्या आत सदर टिल्लू पंप लावत असलेल्या नागरिकांवर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन करू, असा इशारा महिला व नागरिकांनी दिला आहे.