शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

नळाला लावले टिल्लू पंप, पाण्याची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

देवाडातील ग्रामपंचायतीअंतर्गत लोकसंख्या ३ हजार ८००पेक्षा अधिक आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पाणी पुरवठा ...

देवाडातील ग्रामपंचायतीअंतर्गत लोकसंख्या ३ हजार ८००पेक्षा अधिक आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून ५० हजार लीटरचे एक जलकुंभ बांधण्यात आले. या जलकुंभाच्या मदतीने संपूर्ण देवाडा गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. शिवाय काही भाग चढउतार असल्याने सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काही ठिकाणी वॉल्व्ह बसविले आहेत. तरीसुद्धा गावातील काही लोक स्वतःच्या नळाला टिल्लू पंप लावून पाणी ओढत असल्याने इतर भागात पिण्याचे पाणीही मिळत नाही. ही बाब प्रत्येक वार्डात जास्त प्रमाणात वाढत असल्याने सर्व वार्डातील महिलांनी पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला निवेदन दिले. मात्र, या बाबतीत ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने दहा दिवसांच्या आत सदर टिल्लू पंप लावत असलेल्या नागरिकांवर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन करू, असा इशारा महिला व नागरिकांनी दिला आहे.