शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार केले. तसेच वाघाने शांताराम बोबडे नामक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड केल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देवाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी : आतापर्यंत सात जणांसह जनावरांचाही बळी

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रालगतच्या शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. आतापर्यंत सात शेतकरी व शेतमजुरांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. तर अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाल्याने शेतावर जाणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार केले. तसेच वाघाने शांताराम बोबडे नामक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड केल्याने अनर्थ टळला.शेतात जाणाऱ्या नागरिकांना जंगल परिसरात वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. पुन्हा वाघाने शेतकऱ्यांचा जीव जाण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजुरा व विरुर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.शेतीची कामे प्रभावितमागील काही दिवसांपासून राजुरा व विरुर क्षेत्रात वाघाचे दर्शन होत आहे. पोळ्याचा दिवशी दोघांवर वाघाने हल्ला केला होता. तसेच पाळीव जनावरांनाही ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या शेतीतील रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आहे. तसेच कपाशी व सोयाबीन आदी पिकांचे निंदण सुरु असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतावर जात आहेत. मात्र वाघाचे दर्शन होत असल्यामुळे शेतीची कामे प्रभावित झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघ